नमस्कार मंडळी *जीवाणु हा शेतीचा आत्मा आहे"*...
हे विधान गोंधळ निर्माण करणारे आहे आणि त्या गोंधळामुळेच लाखो शेतकरी जैविक शेतीच्या नावाखाली ढोर मेहनत करत आहेत.
लगेच मत बनवु नका व तुमच्या मताना छेद गेला म्हणून न चिडता हा पूर्ण लेख वाचा मग जरूर आपला प्रतिसाद नोंदवा.
शेतीचा आत्मा सेंद्रिय कर्ब आहे हे मी 2016 च्या एग्रोवन वर्तमान पत्रात वाचले तेव्हापासून त्याचा खोलवर अभ्यास करतोय.
जीवाणु तेव्हाच उत्पन्न होतात व वाढतात जेव्हा त्यांना अन्न असते आणि अन्न आहे आर्गेनिक कार्बन किंवा ह्यूमस !!
आता हेच पहा ना ...
तुम्हाला मुंग्या गोळा करायच्या असतील तर तुम्ही काय कराल !? त्यांना शोधत बसाल की साखर टाकाल अगदी त्याप्रमाणे जीवानुंचे अन्न वाढवा जमिनीत ते आपोआप येतील
आजपर्यंत जे जीवाणु स्लरीचा प्रचार प्रसार करत आहे. त्यांनी याचा अभ्यास करायला हवा की आपल्या पूर्वजांनी ऋषि मुंनिनी कुठे असला उल्लेख केलेला आहे की एखाद्या शास्रज्ञानी याचे संशोधन केलेले आहे
लक्षात घ्या...
शेतकरी टेंशन मुक्त झाले तरच त्यांचा आत्मविश्वास वाढेल व योग्य अयोग्य समजून घेण्याची क्षमता वाढेल. अर्थात सारासार
विचार करण्याची क्षमता !!! आणि त्या गोंधळामुळेच लाखो शेतकरी जैविक शेतीच्या नावाखाली ढोर मेहनत करत आहेत.
लगेच मत बनवु नका व तुमच्या मताना छेद गेला म्हणून न चिडता हा पूर्ण लेख वाचा मग जरूर आपला प्रतिसाद नोंदवा.
शेतीचा आत्मा सेंद्रिय कर्ब आहे हे मी 2016 च्या एग्रोवन वर्तमान पत्रात वाचले तेव्हापासून त्याचा खोलवर अभ्यास करतोय.
जीवाणु तेव्हाच उत्पन्न होतात व वाढतात जेव्हा त्यांना अन्न असते आणि अन्न आहे आर्गेनिक कार्बन किंवा ह्यूमस !!
आता हेच पहा ना ...
तुम्हाला मुंग्या गोळा करायच्या असतील तर तुम्ही काय कराल !? त्यांना शोधत बसाल की साखर टाकाल अगदी त्याप्रमाणे जीवानुंचे अन्न वाढवा जमिनीत ते आपोआप येतील
आजपर्यंत जे जीवाणु स्लरीचा प्रचार प्रसार करत आहे. त्यांनी याचा अभ्यास करायला हवा की आपल्या पूर्वजांनी ऋषि मुंनिनी कुठे असला उल्लेख केलेला आहे की एखाद्या शास्रज्ञानी याचे संशोधन केलेले आहे
लक्षात घ्या...
शेतकरी टेंशन मुक्त झाले तरच त्यांचा आत्मविश्वास वाढेल व योग्य अयोग्य समजून घेण्याची क्षमता वाढेल. अर्थात सारासार
विचार करण्याची क्षमता !!!
पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....
*पिकाला स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणूचे महत्व.....मिलिंद जि गोदे.* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आजचा विषय आहे सुक्ष्म जिवाणू चा स्फुरद हा नत्रा खालोखाल मातीसाठी अति महत्त्वाचा अन्नघटक आहे. त्याचा पुरवठा आपण सुपर फॉस्फेट मधून वेलींना करतो. परंतु ज्या जमिनीचा सामु अल्कधर्मीय आहे अशा जमिनीत वापरलेल्या स्फुरदाचा फार मोठा हिस्सा मातीच्या कणांवर स्थिर होतो व पिकांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे पुरेसे स्फुरद खत वापरूनही त्याचा परिणाम पीक वाढीवर अथवा फळधारणेवर, फळांच्या प्रतीवर दिसून येत नाही. अशा परिस्थितीत स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे तयार करताना मातीचे मिश्रण पिशवीत भरतेवेळी ५ ग्रॅम जिवाणूखत मिश्रणात टाकून एकत्र करावे. त्यामुळे रोपाला मूळे फुटण्यास व रोपे जलद वाढण्यास मदत होते. तसेच हे जिवाणूखत १५ ते २० ग्रॅम प्रत्येक रोपाला योग्य वेळी खड्ड्यात मूळाभोवती टाकावे. पिकांना डवरणीच्या वेळी हे जिवाणूखत कंपोस्ट खतात मिसळून झाडांच्या भोवती टाकावे. त्यामुळे हे जिवाणू झाडाच्या मूळांभोवती राहून मातीच्या कणा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा