पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेती मधे नविन मार्ग तयार करा.... मिलिंद जि गोदे

 नमस्कार मंडळी मी मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत माझ्या हा लेख वाचाल यांची मला पुर्णतः खात्री आहे. आपली शेती पुर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. आपल्या शेतकऱ्यांचे काही आर्थिक व्यवहार आपल्या शेतीतुन निघणार्या पिकावर अवलंबून असतात.आपला शेतकरी वर्ग आपआपल्या भागात वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतात. काही पिके भौगोलिक क्षेत्रानुसार चांगल्या प्रकारची उत्पन्न देणारी असतात तर काही पिके कमी प्रमाणात उत्पन्न देणारी असते. आणि आपला शेतकरी वर्गाला काही पिकांना खर्च जास्त करावा लागतो तर काहीना पिकांना कमी करावं लागतं. कधी कधी शेती मधे केलेला खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात खुप तफावत आढळत असल्याने शेतकऱ्यांचीआर्थिक समस्या वाढत जाते. म्हणून प्रत्येक प्रगतशील शेतकऱ्याने दूरदृष्टीचा अवलंब केला पाहिजे. केलेला खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात तफावत का येते याची माहिती समजाऊन घेतली पाहिजे व आपला शेती वर लागणारा अनावश्यक खर्च टाळणे देखील यात तेवढेच महत्वाचे आहे.आपल्याला माहिती असेल काही वेळेस शेतकऱ्यांच्या होणार्या आत्महत्येमागे केवळ कर्ज आहे म्हणून आत्महत्या केली हेच कारण नसते तर त्यामागे कौटुंबिक वाद, सामा...

शेती मध्ये नवयुवक महत्वाचे

 नमस्कार मंडळी मी मिलिंद जि गोदे आपल्या साठी थोडं पण महत्वाचे विषय आहे सेंद्रिय शेतीचा आजच्या शेती मधे नवयुवकांची भूमिका फार मोलाची आहे हि माहिती जेवढी लवकर जाणवेल तेवढे चांगले आहे. कारण आजवर शेती जी केली जाते ती जास्तीत जास्त पारंपारिक व ढोबळमानाने. सध्याच्या तसेच यापुढील कालावधीत शेती हि पारंपारिक आणि आधुनिक पद्धतींची सांगड घालणे महत्वाच व आवश्यक आहे. काही गोष्टी शेती मधे अश्या असतात त्या पारंपारिक पद्धतीने करणे गरजेचेच असते. त्यातून चांगला लाभ होण्यास मदत होते. तर काही गोष्टी आधुनिक पद्धतीने केल्यास त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. आपल्या साठी आर्थिक दृष्ट्या काही गोष्टी समजणे अधिक महत्वाचे आहे. मोठे तज्ञ म्हणतात कि, ज्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते तो देश अप्रगत असतो किंवा प्रगती करण्याच्या वाटेवर असतो. तसेच ज्या देशाची अर्थव्यवस्था औद्योगिक गोष्टींवर अवलंबून असते तो देश प्रगत असतो. असे असताना हि गोष्ट देखील खोडून काढली जावू शकते. ज्या वेळी तरुण पिढी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास प्राधान्य द्यायला सुरुवात करेल.  तरुण पिढीमध्ये क्रांती करण्याची क्षमता जास्त असत...