नमस्कार मंडळी आज काळाला गरज आहे माती मधला कर्ब च्या नियोजनाची पण शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांचे सेंद्रिय कर्बाबाबत अनुभव समजून घेताना,एक गोष्ट जाणवलीकि,अगदी मोजक्याच शेतकऱ्यांना सेंद्रिय कर्बाचे महत्व माहीत आहे.बाकीच्यांना कर्बाच देणं घेणं नाही व बद्दल माहिती नाही.परंतु बऱ्याचदा शेतकरी भावनिक दृष्टीकोनातून किवा अपुऱ्या माहितीतून सेंद्रिय शेतीकडे वळतात.शेतीमध्ये भावनिक दृष्टीकोन ठेवण्यात काहीच गैर नाही,पण अपुरी माहिती कधीही तोट्याचीच.आताअसे पाहू कि अगदी १०० % शुद्ध सेंद्रिय शेती करताना सर्वात महत्त्वाचा घटक ‘सेंद्रिय कर्ब’ (Organic Carbon) म्हणजे काय ? आणि सेंदीय कर्ब इतके महत्वाचे का ? अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सेंद्रिय कर्ब म्हणजे मातीतील कुजलेला काडी-कचरा (झाडाची पाने /मुळे,प्राणी/ एखादया प्राण्यांची विष्ट इ.). एखादी गोष्ट जेव्हा मातीत कुजते तेव्हा त्याचे रुपांतर सेद्रिय कर्ब (Carbon) मध्ये होते.सुक्ष्म जिवाणु पासून ते सर्व प्राण्यापर्यंत सर्वाचे जीवनमान कर्बा वर चालते.जसे पाण्याचे चक्र आहे तसेच कर्ब चे ही चक्र चालूच राहते सेंद्रिय कार्बामध्ये साधारणता ६५% ह्युमस (Huma...
पोस्ट्स
जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*मातीला हवी जिवाणू संवर्धनाची क्रांती!* नमस्कार मित्रांनो मि मिलिंद जि गोदे आज तुम्हाला शेती व मातीचे आरोग्य, जमीन संवर्धन आणि उपजीविकेसाठी जमिनीचा वापर या सर्व मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.जैविक उत्पादकता, आपल्याला लागणारी ऊर्जा, अन्न आणि इतर गरजा जमिनीच्या आरोग्यावर, विशेषतः त्यातील पोषक, पाणी आणि कार्बन समतोल यावर अवलंबून असतात, जे मातीचे मूलभूत स्त्रोत आहेत. पण, आज ते झपाट्याने कमी होत आहे. उत्तम शेती व्यवस्था आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या पुरवठ्याशिवाय क्रांती अशक्य आहे. सध्या जमिनीची पोषण क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यातील पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी अनेक खनिज पदार्थांवर संशोधन आणि पुरवठा करण्याची गरज आहे. जमिनीची पोषण क्षमता टिकवून ठेवण्यासाठी पिकांचे अवशेष जमिनीतच ठेवावे लागणार, तरच जमिनीची पोषण क्षमता टिकून राहते. नापीक जमिनीची क्षमता वाढवण्यासाठी आणि जैविक क्षमता सुधारण्यासाठी आपल्याला पुन्हा योग्य तांत्रिक सल्ला आणि संशोधनाची गरज आहे. याशिवाय खतांचा संतुलित वापर आणि संसाधनांचा अधिक चांगला वापर करण्यास समर्थन दिले पाहिजे. जमिनीचा वापर आणि जमिनीची क्षमता टिकवून ठ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
म नमस्कार मित्रांनो सध्या मातीचे आरोग्य, जमीन संवर्धन आणि उपजीविकेसाठी जमिनीचा वापर या सर्व मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.जैविक उत्पादकता, आपल्याला लागणारी ऊर्जा, अन्न आणि इतर गरजा जमिनीच्या आरोग्यावर, विशेषतः त्यातील पोषक, पाणी आणि कार्बन समतोल यावर अवलंबून असतात, जे मातीचे मूलभूत स्त्रोत आहेत. पण, आज ते झपाट्याने कमी होत आहे. उत्तम शेती व्यवस्था आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या पुरवठ्याशिवाय क्रांती अशक्य आहे. सध्या जमिनीची पोषण क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यातील पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी अनेक खनिज पदार्थांवर संशोधन आणि पुरवठा करण्याची गरज आहे. जमिनीची पोषण क्षमता टिकवून ठेवण्यासाठी पिकांचे अवशेष जमिनीतच ठेवावे लागणार, तरच जमिनीची पोषण क्षमता टिकून राहते. नापीक जमिनीची क्षमता वाढवण्यासाठी आणि जैविक क्षमता सुधारण्यासाठी आपल्याला पुन्हा योग्य तांत्रिक सल्ला आणि संशोधनाची गरज आहे. याशिवाय खतांचा संतुलित वापर आणि संसाधनांचा अधिक चांगला वापर करण्यास समर्थन दिले पाहिजे. जमिनीचा वापर आणि जमिनीची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी आपण स्वतःला सवय लावली पाहिजे शेती विकास कार्यक्रमाचे खरे उ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नमस्कार मित्रांनो सध्या मातीचे आरोग्य, जमीन संवर्धन आणि उपजीविकेसाठी जमिनीचा वापर या सर्व मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.जैविक उत्पादकता, आपल्याला लागणारी ऊर्जा, अन्न आणि इतर गरजा जमिनीच्या आरोग्यावर, विशेषतः त्यातील पोषक, पाणी आणि कार्बन समतोल यावर अवलंबून असतात, जे मातीचे मूलभूत स्त्रोत आहेत. पण, आज ते झपाट्याने कमी होत आहे. उत्तम शेती व्यवस्था आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या पुरवठ्याशिवाय क्रांती अशक्य आहे. सध्या जमिनीची पोषण क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यातील पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी अनेक खनिज पदार्थांवर संशोधन आणि पुरवठा करण्याची गरज आहे. जमिनीची पोषण क्षमता टिकवून ठेवण्यासाठी पिकांचे अवशेष जमिनीतच ठेवावे लागणार, तरच जमिनीची पोषण क्षमता टिकून राहते. नापीक जमिनीची क्षमता वाढवण्यासाठी आणि जैविक क्षमता सुधारण्यासाठी आपल्याला पुन्हा योग्य तांत्रिक सल्ला आणि संशोधनाची गरज आहे. याशिवाय खतांचा संतुलित वापर आणि संसाधनांचा अधिक चांगला वापर करण्यास समर्थन दिले पाहिजे. जमिनीचा वापर आणि जमिनीची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी आपण स्वतःला सवय लावली पाहिजे शेती विकास कार्यक्रमाचे खरे उद्द...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नमस्कार मंडळी थोडं पण महत्वाचं म्हणजे सेंद्रिय हेच नाव कसे आपल्या नैसर्गिक शेती मधे प्रचलित झाले हे पाहू सेंद्रिय याचा अर्थ आहे, "सह इंद्रिय" म्हणजेच इंद्रियांचा वापर करून केलेली शेती हि सेंद्रिय शेती होय. इंद्रिय सजीवांना असतात, सजीव हि दोन प्रकारची असतात एक म्हणजे प्राणी व दुसरे म्हणजे वनस्पती या सर्व प्रकारच्या सजीवांना अवयव असतात. म्हणजेच प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांचा वनस्पतीचे अन्न म्हणून उपयोग करणे. त्यात खत अवस्थेत तसेच वनस्पतींवर कीड व रोग येतात म्हणजे वनस्पती आजारी पडतात, अशक्त होतात त्यांना चांगल्या अवस्थेत आणण्यासाठी या अवशेषांचा वापर करणे म्हणजे सेंद्रिय शेती करणे होय. त्यामध्ये पालापाचोळा, शेणखत, गोमूत्र, गांडूळखत, व्हर्मिवॉश, दशपर्णी अर्क इत्यादी सजीवांच्या अवशेषांचाच हा भाग आहे. या पद्धतीने ज्या वेळी शेतीत उत्पादन वाढीसाठी उपयोग केला जाईल त्या वेळी मोठ्या प्रमाणात वातावरणात, जमिनीवर व उत्पादनावर होणारे दुष्परिणाम टाळता येतील. कारण रासायनिक कीटकनाशक, खते, तणनाशक यांच्या सध्याच्या अति वापराने जमिनीवर, उत्पादनावर, वातावरणावर तर वाईट परिणाम होतच आहेत. सोबतच ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे शेतीवर आणी उत्पादनामध्ये होणारी घट यामागचे कारण काय असु शकते ते या लेखाच्या माध्यमातून उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहे. आपन उत्पादन वाढीसाठी कीटकनाशक, तणनाशक व खते वापर करतो त्यांचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम दिसून येतात. या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात जाणवले नव्हते परंतु आज सर्वांनाच मोठ्या प्रमाणात ते जाणवत आहेत. खरे म्हणायचे तर दुष्परिणाम होतच आहे पन कीटकनाशक, खते, तणनाशक यांच्या वापरामुळे शेतजमिनी वर खुप परिणाम तर मिळणाऱ्या उत्पादनावर दुष्परिणाम होत आहे. त्यांचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे रासायनिक कीटकनाशक, खते, तणनाशक यांचा होणारा अतिप्रमाणात वापर! आपन शेतात पिकांवर येणाऱ्या रोग आणि कीटकांना मारण्यासाठी साठी मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर करत असतो. ज्यामुळे त्वरित कीड व रोगांचा नाश तर होतोच, परंतु त्यामुळे रासायनिक कीटकनाशकाचे अंश पिकांवर व जमिनीवर सोबतच वातावरणात राहतो हे अति प्रमाणात परिणाम करणारे आहे. त्यामध्ये उत्पादन, जमीन व वातावरणावर कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो. हा होणारा दुष्परिणाम जास्त कालावधीसाठी असतो हा परीण...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नमस्कार मित्रांनो स्पर्शजन्य व आंतरप्रवाही बुरशीनाशकांमधील फरक आंतरप्रवाही व स्पर्शजन्य यापैकी कोणते बुरशीनाशक वापरावे आज याविषयी माहिती घेऊयात. खरं तर दोन्हीही प्रकारची बुरशीनाशके आपापल्या जागी अतिशय उपयुक्त आहेत. मात्र कोणत्या वेळी कोणत्या प्रकारचे बुरशीनाशक वापरावे याचा अभ्यास आपणच करायला हवा. वातावरण, झाडाची अवस्था, रोगाचे प्रमाण, इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन योग्य ते बुरशीनाशक निवडावे. स्पर्शजन्य बुरशीनाशके: मॅन्कोझेब, थायरम, कॉपर, इत्यादी बुरशीनाशके ही स्पर्शजन्य या गटात मोडतात. ही बुरशीनाशके बऱ्याच वर्षांपासून वापरली जात आहेत, जी बुरशीच्या वाढीला अनेक प्रकारे अडथळा निर्माण करतात आणि तिला झाडामध्ये प्रवेश करण्यास अटकाव करतात. ही बुरशीनाशके झाडाच्या आत प्रवेश करत नाहीत. यांच्या अशा कार्यपद्धतीमुळे बुरशीमध्ये प्रतिकारक्षमता तयार होत नाही. म्हणून ही बुरशीनाशके वर्षानुवर्षे तितकीच प्रभावीपणे काम करत आहेत. परंतु ही बुरशीनाशके आंतरप्रवाही पेक्षा जास्त वेळा वापरावी लागतात. आंतरप्रवाही बुरशीनाशके : हेक्झाकोनॅझोल, कार्बेन्डाझिम, इत्यादी बुरशीनाशके या प्रकारात मोडतात. ह्या प्रकारची बु...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नमस्कार मंडळी आदरणिय मेंढे सरांचे विचार आपल्या सोबत शेअर करत आहे आपन वाचाल अशी मला आशा आहे आज माती परीक्षणाची गरज का? आपल्या पीकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते . त्यापैकी एखादे जरी मातीत कमी किंवा जास्त झाले तर त्याचा परिणाम लगेचच झाडावर दिसून येतो .जसे पाने पिवळी पडणे ,पान गळणॆ ,शिरा सोडून इतर पानांचा सर्व भाग वाळून जाणॆ इत्यादी लक्षणॆ अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे किवा अभावामुळे वनस्पतीमध्ये दिसून येतात .अठरा अन्नद्रव्याशिवाय पीकांची वाढ पूर्ण होत नाही . ती अन्नद्रव्ये मिळताच खुंटलेली वाढ परत सुधारते . विशेषत: या अन्नघटकांचा वनस्पती वाढीच्या एखाद्या जैविक कार्यात प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे माती परिक्षण करणॆ आवश्यक आहे .त्याद्वारे शेतक-यांना समजेल की मातीत कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमान कमी आहे किंवा जास्त आहे . मुख्य आणि महत्त्वाचा उद्देश म्हण्जे माती परीक्षणावरुन जमीनीत पीक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे व ती कमतरता नाहीशी करण्यासाठी काय करणं आवश्यक आहे हे ठरवता येते. माती परीक्षण व पीक उत्पादन यांच्या संबंधावरून पीकांना जमीनीतून किती प्रमाणात अन्नद्...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नमस्कार मित्रांनो आपल्या शेती व्यवसायात आज पिकांचा उत्पादन खर्च ही मोठी डोकेदुखी झालेली आहे. हे उत्पादन खर्च जेवढे कमी होतील तेवढी आपली शेती आपल्याला परवडणार आहे आणि या कामात गांडूळ अनेक अर्थांनी उपयोगी पडत असते. याचा विचार करून गांडूळाची मदत घेऊन शेती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सेंद्रीय खतांचे फायदे पहात असताना आपण ज्या मातीत शेती करतो त्या मातीचे स्वरूप समजून घेतले पाहिजे. या काळ्या मातीला शेतकरी काळी आई म्हणतात. ती त्यांची श्रद्धा आहे. कारण ही काळी आईच त्यांचे भरण-पोषण करत असते. पोटाला धान्य देते. मात्र काळी आई या कल्पनेमागे शेतातली काळी माती ही एक सजीव वस्तू आहे अशी कल्पना आहे. दिसायला तर माती निर्जीव दिसते, मग ती सजीव कशी ? असा प्रश्न कोणाला पडेल. परंतु शेतातली माती हा एक सजीव घटकच आहे ही कल्पना आता आधुनिक वैज्ञानिक सुद्धा मानायला लागले आहेत. कारण या मातीमध्ये अनेक जीवाणू आणि विषाणू वास करत असतात. त्या सर्वांच्या हालचाली या मातीमध्येच होत असतात. त्यांचे जीवन चक्र या मातीमध्येच आणि मातीमध्ये उगवणार्या पिकांच्या बरोबरीने चालत असते आणि संपतेसुद्धा. मातीमध्ये चालणा...
शेती ही देणगी नाही निसर्गाने दिलेली देणं आहे......... मिलिंद जि गोदे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*शेती ही देणगी नाही देणं आहे!* नमस्कार मित्रांनो आपला शेती व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे. तेव्हा या निसर्गाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला हा व्यवसाय योग्य करता येणार नाही. फक्त अंग मेहनत केल्याने शेती पिकत नसते राव. इंग्लिश भाषेत मेहनत ला हार्ड वर्क असे म्हणतो. पण केवळ हार्ड वर्क उपयोगी पडत नाही. त्यामधे हार्ट वर्क म्हणजे हृदयापासून काम केले पाहिजे हेही तेवढंच महत्वाचं त्या मधे डोक्याने काम केले पाहिजे. कोणत्याही व्यवसायात काम करताना त्या क्षेत्राच्या कामाचे शास्त्र जाणले नाही तर फळ मिळत नाही. शेतीत तसा निसर्गाचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे डोक्याने शेती करावी लागते. निसर्गाचा व्यवहार चक्राच्या नियमाने होत असतो. पावसाचे पाणी पडते. त्याच पाण्याची बाष्प होऊन तिचे ढग बनतात. त्या ढगातून पुन्हा पाऊस पडतो. तेच पावसाचे पाणी वाफ होऊन ढगात रूपांतरित होत असते. असे हे पाण्यापासून पाण्यापर्यंतचे चक्र असते. तीच अवस्था पिकांची असते. शेतीमध्ये आपण एखादे पीक घेतो. ते पीक शेतातल्या मातीचा कस वापरून आपल्याला धान्य देते. ते ज्या मातीतला कस ओढून घेत असते. ते पीक त्या मातीतला त्याने ओढून घेतलेल...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नमस्कार मित्रांनो आपला शेती व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे. तेव्हा या निसर्गाचा अभ्यासल्याशिवाय आपल्याला हा व्यवसाय योग्य करता येणार नाही. फक्त अंग मेहनत केल्याने शेती पिकत नसते राव. इंग्लिश भाषेत मेहनत ला हार्ड वर्क असे म्हणतो. पण केवळ हार्ड वर्क उपयोगी पडत नाही. त्यामधे हार्ट वर्क म्हणजे हृदयापासून काम केले पाहिजे हेही तेवढंच महत्वाचं त्या मधे डोक्याने काम केले पाहिजे. कोणत्याही व्यवसायात काम करताना त्या क्षेत्राच्या कामाचे शास्त्र जाणले नाही तर फळ मिळत नाही. शेतीत तसा निसर्गाचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे डोक्याने शेती करावी लागते. निसर्गाचा व्यवहार चक्राच्या नियमाने होत असतो. पावसाचे पाणी पडते. त्याच पाण्याची बाष्प होऊन तिचे ढग बनतात. त्या ढगातून पुन्हा पाऊस पडतो. तेच पावसाचे पाणी वाफ होऊन ढगात रूपांतरित होत असते. असे हे पाण्यापासून पाण्यापर्यंतचे चक्र असते. तीच अवस्था पिकांची असते. शेतीमध्ये आपण एखादे पीक घेतो. ते पीक शेतातल्या मातीचा कस वापरून आपल्याला धान्य देते. ते ज्या मातीतला कस ओढून घेत असते. ते पीक त्या मातीतला त्याने ओढून घेतलेला कस परत करीत असते. प्रत्येक पिकाची ही कस परत...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*शेती ला व्यवसायाला संधी ची गरज !* नमस्कार मित्रांनो शेती फक्त शेतकरी आणि शेतकऱ्यांचे मुले व शेतात काम करणारे मजूर यांच्यासाठीच हा विषय व शेतीशी निगडीत माहिती आहे बस... इतकी छोटी संकल्पना का झालीय सध्या शेती या विषयाची. तसे बघितले तर शेती हा व्यापक आणि प्रत्येक मानवतेचा विषय आहे हे कधी कळणार तुम्हा आम्हा सर्वांनाच. कारण असे प्रकर्षाने दिसून येते कि, कुणालाही शेतीसाठी माहिती घेण्याची विशेष रुची नसते. असा समज दिसून येतो कि शेती म्हणजे फार श्रम आणि अवघड बाब आहे. सर्वांना या गोष्टी समजल्या पाहिजेत आपण जो भाजीपाला, फळे, धान्य, मसाला पिके इत्यादी आपल्या दैनंदित आयुष्यात खातो व उपयोग करतो ते कसे येते? या बद्दल उत्सुकता असली पाहिजे. आजची तरुण पिढी जेव्हा याकडे एक रुची, संधी आणि उत्तम व्यवसाय म्हणून पाहण्यास सुरुवात करेल तेव्हा शेती या क्षेत्राचे स्वरूप उत्तम झालेले असेल. शेती हा विषय फक्त शेतकऱ्यांसाठी नाही हा विषय सर्व मनुष्यांसाठी आहे. शेती असे क्षेत्र आहे ज्यामध्ये सर्वांसाठीच मोठ्या व उत्तम संधी दडलेल्या आहेत. त्यामध्ये डॉक्टर, वेगवेगळे इंजिनियर, शिक्षक इत्यादी सर्वच क्षेत्रातील शिक्षण संप...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*नमस्कार मित्रांनो थोडक्यात समजून घेऊ* *NPK म्हणजे काय?* Nitrogen (N) Phosphorus (P) Potassium (K). नैट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशिअम. NPK हि त्यांची शास्त्रीय नावे आहेत. NPK हे महत्वाचे पोषक घटकं असून त्याची पिकांना गरज असते हे घटक शेतातील मातीतून मिळत असतात त्याच बरोबर आपण काही रासायनिक आणि सेंद्रिय खताद्वारे हि ते देत असतो. हे घटक इतके महत्वाचे असतात कि याविना पिकांची नीट वाढ होऊ शकत नाही. NPK मधला प्रत्येक घटक वेगवेगळी जबाबदारी पार पाडत असतो. ती आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत. *नत्र Nitrogen (N):* नत्र हे पिकाच्या पानांची वाढीसाठी जबाबदार असतात. म्हणजेच नत्र दिल्याने पिकांची पानांची वाढ चांगली होते पाने हिरवी गार राहतात. ज्याप्रमाणे प्रथिने (proteins) मानवाच्या शरीराला उपयोगी असतात त्याच प्रमाणे पिकांना हि त्याची गरज असते. ती प्रथिने नत्रा मधून मिळत असतात. जर पिकांची पाने पिवळी दिसत असतील तर नत्राची कमतरता आहे असेल समजावे लागेल. पेशी विभाजनामध्ये नत्राचा उपयोग होत असतो. *स्फुरद Phosphorus (P) :* स्फुरद हा घटक पिकांच्या मूळ वाढीसाठी त्याच बरोबर फुलं आणि फळं वाढीसाठी गरजेचं...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*शेति माहिती ची गुरुकिल्ली* नमस्कार मंडळी आपल्या भारतात शेतीची प्रस्थापित परंपरा आहे. वृक्षायुर्वेद जो त्यावेळच्या विविध हस्तलिखितांमध्ये आपल्या विद्वानांनी आणि गूढवाद्यांनी लिहिला होता. वृक्षायुर्वेदाचे सुसंस्कृत ज्ञान, जे पूर्णपणे निसर्ग नियमांवर आधारित आहे, तसेच शेतीची एक संपूर्ण सेंद्रिय पद्धत आहे, ज्यामध्ये कृषीच्या सर्व तंत्रांमध्ये गूढ चिंतन, चिंतन आणि अनुभवांवर आधारित ज्ञान समाविष्ट आहे. उदाहरणार्थ, ऋषी पराशर, ज्यांनी 2400 वर्षांपूर्वी जगाला 'कृषी पराशर' हे पहिले पाठ्यपुस्तक दिले, ज्यामध्ये पेरणीपासून कापणीपर्यंतची सर्व कृषी क्रिया ग्रह-ताऱ्यांच्या गतीशी निगडित होती, जी सध्याच्या काळात संबंधित आहे. हवामान बदल आणि शेती. कृतींच्या शेड्यूलिंगसाठी एक अतिशय प्रगत तंत्रज्ञान असू शकते. याशिवाय, पावसाच्या अंदाजासाठी विविध मॉडेल्स विकसित करण्यात आली होती, ज्याने संपूर्ण संवेदनशीलतेसह निकाल दिले. याशिवाय वैद्य सुरपाल यांनी 1000 वर्षांपूर्वी पहिले लिक्विड सेंद्रिय जैव खत (कुणपाजल) जगासमोर सादर केले होते. त्याचप्रमाणे, भारतातील ऋषीमुनींनी शेतीच्या सर्व पैलूंमधील उच्च सुसंस...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*आजची शेती आणि उत्पादन समस्या* नमस्कार मित्रांनो मि मिलिंद जि गोदे शेती आणि माति च्या संदर्भात लेख लिहत असतो. आपन भविष्यात शेती कशी करु यावर विश्लेषण केले आहे.आपन वाचाल मला आशा आहे.आपली शेती आजची नाही ही आपल्या पुर्वजांनी दिलेली भेट म्हणजे आजची शेती! सुपिक मातीची देणं आपल्या साठी सोन्याचा भरलेला घडा म्हणजे आपली शेती!मि हे पुन्हा पुन्हा शेती चे गुणगान का केले असल? कारण कुण्या कुण्या भागात जमिनीवर गवतही उगवत नाही या साठी तुम्हाला या क्षेत्राचे विचार सांगावे वाटतात.पुन्हा विषय मांडतोय आजची शेती ही आता पुर्वी सारखी रहालीच नाही. भविष्यात शेती कशी राहील हेही माहीत नाही.आपन आधुनिक शेतीच तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे पण त्या बरोबर जमिन चे घटते प्रमाण व उत्पादनात वाढ करणे महत्त्वाचे आहे.उद्याला आपले पारंपरिक बिज रहाणार च नाही त्याचं कारण नविन संकरीत वाण व त्यामधे जनुकिय बदल होणार त्यामधे समस्या निर्माण होऊ लागेल.आपन आपल्याच शेतकरी मित्राची स्पर्धा करतो कधी कधी आपन गरजेपेक्षा अधिक पाले भाज्या पिकवतो भाव एकदमच कमी होते आणि त्या फळभाज्या कींवा पालेभाज्या रस्त्यावर फेकावा लागतो कारण नाशवंत असता...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*आजची शेती आणि उद्याचा शेतकरी* नमस्कार मित्रांनो मि मिलिंद जि गोदे शेती आणि माति च्या संदर्भात लेख लिहत असतो. आपन भविष्यात शेती कशी करु यावर विश्लेषण केले आहे.आपन वाचाल मला आशा आहे.आपली शेती आजची नाही ही आपल्या पुर्वजांनी दिलेली भेट म्हणजे आजची शेती! सुपिक मातीची देणं आपल्या साठी सोन्याचा भरलेला घडा म्हणजे आपली शेती!मि हे पुन्हा पुन्हा शेती चे गुणगान का केले असल? कारण कुण्या कुण्या भागात जमिनीवर गवतही उगवत नाही या साठी तुम्हाला या क्षेत्राचे विचार सांगावे वाटतात.विषय मांडतोय आजची शेती ही आता पुर्वी सारखी रहालीच नाही.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*जैविक शेती व लोकांची भावना* नमस्कार मि मिलिंद जि गोदे आज एक नविन विषय मांडत आहे.जैवीक हा शब्द काही आपल्या साठी नवीन नाही शेती मधुन निघणारं विषमुक्त उत्पादननाच जेवण सर्वांना चांगले वाटत पण जेव्हा जैविक शेती करतातनां नकारात्मक भूमिका असतात.मला हेच सांगायचे आहे की सेंद्रिय शेती असो कि जैविक शेती ही प्रामुख्याने 90%शेतकरी यांच मन या शेतीकडे वळत नसतं! शेतकर्यांना सेंद्रीय शेती करण्याची इच्छा असते, परंतु असे शेतकरी विविध पिकांवरील रोग आणि कीड याने त्रस्त असतात आणि त्यामुळेच ते रासायनिक शेती कडे वळतात. अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सेंद्रीय शेती मधील जैविक उपाय जाणून घेणे गरजेचे आहे.जैविक शेती बद्दल शेतकरी गोंधळलेल्या अवस्थेत आला. पहिली दोनतीन वर्षे उत्पादन कमी येते. पुन्हा ते वाढत जाते असे सल्ले देत होती. मात्र, तेवढे थांबण्याची शेतकऱ्याची मानसिकता आणि औकात नाही. यामुळे शेतकरी पुन्हा रासायनिक शेतीकडे वळल्याचे वास्तव आहे. त्यासाठी शेतीत आमूलाग्र बदल घडवून आणणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची अस्मिता जागृत करणे व जैविक शेती चे प्रबोधन करणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेती निसर्ग व आरोग्याच्या दृष्टीने चा...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*शेती बद्दल सकारात्मक विचार करा!* नमस्कार मित्रांनो मानविय आहारात लागणारअन्न उत्पादन शेतीतून होत असते! आरोग्यदायक अन्ननिर्मितीसाठी माती व सेंद्रिय पीक उत्पादनाचा उपयोग होणे गरजेचे आहे. वर्तमानात शेती या क्षेत्रात रसायनांचा जोरदार वापर व त्याचा आरोग्यावर होणार परिणाम हा काही लपून राहिलेला नाही. गरज आहे आज सेंद्रिय शेतीकडे वळण्याची. आता सेंद्रिय शेती म्हंटली, की आपल्याला डोळ्यासमोर रासायनिक खते व रासायनिक कीटनाशके न वापरता केलेली शेती येईल. आता मुद्दा समजून घेऊ अति सेंद्रिय किंवा ‘अति रासायनिक’ शेती हे दोन्ही आपल्या साठी घातकच ठरेल. त्यांचे कारण समजुन घेणे महत्त्वाचे आहे.जर आपल्या शेती शेजारी शेतकरी रासायनिक शेती करत असेल व आपन सेंद्रिय शेती ची वाटचाल असेल तर आपल्या सेंद्रिय शेती ला काही अर्थ नाही. त्या शेतकऱ्याच्या शेतातले हवेच्या वाटे येणारे केमिकल चे फवारणी व पाण्याच्या वाटे केमिकल युक्त खते हे वाहत आपल्या शेतात जर आले तर आपन खरंच सेंद्रिय शेती कशी करु शकतो.हे तर नैसर्गिक गोष्टी आहे.प्रथम आपल्याला निसर्गाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. हवा पाणी याला हे याला अपवाद नाही. मित्रांनो क...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*शेती आणि वातावरण झालेला बदल*....... नमस्कार मित्रांनो आजच्या काळातआपली शेती आता वातावरणाची निगडित करावी लागेल.वातावरणातील बदलांचा शेती व शेतीशी संबंधित क्षेत्रांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.जसे अतिवृष्टी किंवा पावसाचा खंड काही मुदतीचे खंड, अतिप्रखर अगर अतिशीत सुर्य प्रकाशाचे किरण वगैरें चा पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन शेतीचे उत्पन्न घटण्याची शक्यता असते. एकसारखा पाऊस ह्यांचाही विचार करावा लागतो कारण त्यांचा परिणाम शेतीची मशागत, बी रूजणे, पिकांची गाढ, त्यांवर पडणारी कीड व त्यांना होणारे रोग आणि शेवटी शेतीचे उत्पन्न ह्या सर्वांवर होतो. एकसारख्या पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साठते, गवत उगवते व त्यामुळे मशागत करता येत नाही. पेरणी झाल्याबरोबर अतिवृष्टी झाली, तर पेरलेले बी वाहून जाते अगर जमिनीत कुजते. सतत पाऊस पडत असताना आभाळ मेघाच्छादित राहिल्यामुळे पिकांना सूर्यप्रकाश मिळत नाही, ती पिवळी पडतात व खुरटतात. हवेत आर्द्रता वाढल्यामुळे व तापमान कमी झाल्यामुळे पिकांवर कीड पडते व ती रोगग्रस्त होतात हवामानाचा शेतीच्या मशागतीवरही परिणाम होतो. अतिवृष्टीमुळे शेतांची किंवा पिकांची मशागत करता ये...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*शेती मधे निरोगी माती चे महत्व* नमस्कार मित्रांनो आज आपण अशाच एका विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल आपल्या सारख्या लोकांना आज जागरुक करणं खूप गरजेचं आहे. माती ही एक महत्त्वाची नैसर्गिक संसाधनआहे जी वनस्पतींना आणि अप्रत्यक्षपणे पृथ्वीवरील मानवी जीवन आणि प्राण्यांना मदत करते. माती मानवी जीवनासाठी अमूल्य आहे. निरोगी माती अशी आहे जी झाडांना रोग किंवा कीटकांशिवाय आणि शेतीबाहेरच्या पूरक आहारांची आवश्यकता न घेता त्यांच्या जास्तीत जास्त उत्पादनक्षमतेपर्यंत वाढू देते. निरोगी माती जिवाणू, बुरशी, एकपेशीय वनस्पती, प्रोटोझोआ, नेमाटोड्स आणि इतर लहान जीवांणूसह मिसळली जाते. ते जीव वनस्पतींच्या आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. मातीतील जीवाणू नैसर्गिक प्रतिजैविक तयार करतात जे वनस्पतींना रोगाचा प्रतिकार करण्यास मदत करतात. बुरशी वनस्पतींना पाणी आणि पोषकद्रव्ये शोषून घेण्यास मदत करतात. हे जीवाणू आणि बुरशी एकत्रितपणे "सेंद्रिय पदार्थ" म्हणून ओळखले जातात. मातीत जितके सेंद्रिय पदार्थ जास्त तितकी माती निरोगी असते. निरोगी मातीमध्ये असे घटक असतात जे त्यास एकत्र बांधण्यास मदत करतात, ध...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नमस्कार मित्रांनो आज आपण अशाच एका विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल आपल्या सारख्या लोकांना आज जागरुक करणं खूप गरजेचं आहे. माती ही एक महत्त्वाची नैसर्गिक संसाधनआहे जी वनस्पतींना आणि अप्रत्यक्षपणे पृथ्वीवरील मानवी जीवन आणि प्राण्यांना मदत करते. माती मानवी जीवनासाठी अमूल्य आहे. निरोगी माती अशी आहे जी झाडांना रोग किंवा कीटकांशिवाय आणि शेतीबाहेरच्या पूरक आहारांची आवश्यकता न घेता त्यांच्या जास्तीत जास्त उत्पादनक्षमतेपर्यंत वाढू देते. निरोगी माती जिवाणू, बुरशी, एकपेशीय वनस्पती, प्रोटोझोआ, नेमाटोड्स आणि इतर लहान जीवांणूसह मिसळली जाते. ते जीव वनस्पतींच्या आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. मातीतील जीवाणू नैसर्गिक प्रतिजैविक तयार करतात जे वनस्पतींना रोगाचा प्रतिकार करण्यास मदत करतात. बुरशी वनस्पतींना पाणी आणि पोषकद्रव्ये शोषून घेण्यास मदत करतात. हे जीवाणू आणि बुरशी एकत्रितपणे "सेंद्रिय पदार्थ" म्हणून ओळखले जातात. मातीत जितके सेंद्रिय पदार्थ जास्त तितकी माती निरोगी असते. निरोगी मातीमध्ये असे घटक असतात जे त्यास एकत्र बांधण्यास मदत करतात, धूप रोखतात आणि वाहून जातात. ते जास्...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*नवं तरुणांनो शेती व मातीचा चा अभ्यास करा व संधी शोधा!* *मिलिंद जि गोदे* नमस्कार आजची शोकांतिका अशी झाली की नव पिढीला शेती चे काही देणे घेणे नाही घरी शेती असुन सुद्धा ते दुर्लक्ष करत आहे. आपल्याला नौकरी मधे जास्त रस आहे.त्याचे कारण की आराम देय जिवन !ही पीढी रोजगारासाठी अन्य क्षेत्रांमध्ये जाण्यास प्रवृत्त होईल. या सर्व कारणांमुळे तरुणांना शेतीशी जोडण्याची कल्पना ठरेल आता आपल्या नवं तरुणांना विचार बदलावे लागेल.शेती क्षेत्राला व्यवसाय म्हणून बघायची तयारी दाखवावी लागेल या क्षेत्रात प्रचंड शक्यता दडलेल्या आहेत. हे लक्षात घेतल्यास तरुणांमध्ये शेतीबाबतची प्रतिमा मुळापासून बदलली जाऊ शकते. शेती मधे करण्यासाठी भरपूर आहे.सर्वप्रथम शेती क्षेत्राशी निगडित तरुणांना शेती ला अनुसरून उद्योग करावे लागेल आणि त्यांना अन्य क्षेत्रांची वाट धरावी लागणार नाही. आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कृषी क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांना भविष्याची शाश्वती वाटू लागेल. रोजगाराची निर्मिती करण्याचे काही अन्यही मार्ग उपलब्ध करावे लागतील. कृषितंत्रच सुधारेल असे नव्हे तर शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च प...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मातीमधल्या जिवाणूंना संपवायचं नाही संवर्धन करायचं आहे! ........ मिलिंद जि गोदे........ नमस्कार आजच्या लेखात आपल्याला जिवाणू संवर्धनाची गरज का आहे हे वाचायला मिळेल.आजच्या काळात शेतकरी मित्रांनो उत्पादन जास्तीत जास्त कसे घेऊ ही जणु काही स्पर्धा लावलेली आहे असे वाटतंय शेत जमिनिचा स्तर कोठे चाललाय यांच्या वर लक्षच नाहीच आहे. जमिनीचां नैसर्गिक जो गुणधर्म आहे तो बिघडत चालले आहेत. मातीमधला घट्टपणा वाढत चालला हे लक्षण दिसत आहे. त्या मधे जमिनींचा सामू वाढत आहे. जमिनींची मोठी धूप मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे जमिनी क्षारयुक्त आणि चोपण बनण्याच्या समस्याही वाढत आहेत. मातीतील सुपीकता व कच खालावत चालल्यामुळे खतांवरील खर्चात मोठी वाढ झाली आहे. जमिनीची सुपीकता हा जमिनींचा बदलत जाणारा गुणधर्म आहे हे लक्षणे जिवाणू चे संवर्धन नसल्यामुळे झाले आहे. हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.आज जर मातीमधले जिवाणू वाचवली तर जिवाणू आपल्याला मातीत जाण्यापासून वाचलेलं ! जीवाणू संवर्धन म्हणजेच जीवाणू खते ज्यात नत्र उपलब्ध करून देणाऱ्या व जमिनीतील स्फुरद विरघळविणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंच्या गटाचे मिश्रण असते. वनस्पती सें...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मातीमधल्या जिवाणूंना संपवायचं नाही संवर्धन करायचं आहे! ........ मिलिंद जि गोदे........ नमस्कार आजच्या लेखात आपल्याला जिवाणू संवर्धनाची गरज का आहे हे वाचायला मिळेल.आजच्या काळात शेतकरी मित्रांनो उत्पादन जास्तीत जास्त कसे घेऊ ही जणु काही स्पर्धा लावलेली आहे असे वाटतंय शेत जमिनिचा स्तर कोठे चाललाय यांच्या वर लक्षच नाहीच आहे. जमिनीचां नैसर्गिक जो गुणधर्म आहे तो बिघडत चालले आहेत. मातीमधला घट्टपणा वाढत चालला हे लक्षण दिसत आहे. त्या मधे जमिनींचा सामू वाढत आहे. जमिनींची मोठी धूप मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे जमिनी क्षारयुक्त आणि चोपण बनण्याच्या समस्याही वाढत आहेत. मातीतील सुपीकता व कच खालावत चालल्यामुळे खतांवरील खर्चात मोठी वाढ झाली आहे. जमिनीची सुपीकता हा जमिनींचा बदलत जाणारा गुणधर्म आहे हे लक्षणे जिवाणू चे संवर्धन नसल्यामुळे झाले आहे. हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.आज जर मातीमधले जिवाणू वाचवली तर जिवाणू आपल्याला मातीत जाण्यापासून वाचलेलं ! जीवाणू संवर्धन म्हणजेच जीवाणू खते ज्यात नत्र उपलब्ध करून देणाऱ्या व जमिनीतील स्फुरद विरघळविणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंच्या गटाचे मिश्रण असते. वनस्पती सें...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मातीचे शोषण नाही तर पोषन करा! मिलिंद जि गोदे नमस्कार मित्रांनो हा लेख आपल्या शेती मातीशी निगडित आहे आपन आपल्या जमिनीत उत्पादन घेत आहोत तिचा पोत राखण्यात आपण कोठे तरी कमी पडत आहे. बेसुमार रासायनिक खते व किटक नाशकांमुळे उत्पादनात वाढ झाली खरी पण नत्र, स्फुरद आणि पालाश खतांची आपल्या जमिनीची गरज पूर्ण होऊ शकत नाही. ज्यामुळे जमिनीचा पोत टिकण्यास मदत करणारे सेंद्रिय पदार्थ जमीनीत टाकण्याचे प्रमाण कमी झाले. जमिनीचे आरोग्य बिघडण्यास मदत झाली. सुपीक असलेल्या जमिनी आता नापीक होत गेल्या यांचे कारण काय असु शकते मित्रांनो आपल्या शेतात रासायनिक खतांच्या असंतुलीत व बेसुमार वापरामुळे जमिनीत जैविक घटकांचा विनाश होऊन जमिनी मृत झाल्या. खतांची कार्यक्षमताही कमी झाली. कमी कार्यक्षमतेमुळे पुन्हा वाढीव वापर आणि पुन्हा जमिनीचा ऱ्हास दृष्टचक्रात आपल्या नविन उत्पादन पध्दती मधे अडकलेल्या आहे. तिचे एक प्रकारे शोषन झालं मला शेतकर्याना हेच सांगायचे आहे की माती बाबत जागरूकता निर्माण करणारी यंत्रणा तयार व्हावी.वेळोवेळी मातीचे महत्व हे शेतकरी यांना समजावून सांगणे.जमीन, जमिनीची उत्पादन क्षमता ही निसर्गाची...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*मातीची परीक्षा नाही परीक्षण करा* नमस्कार मंडळी आजचा लेख माझ्या के व्ही के घातखेड ला समर्पित आहे व आपन हा वाचाल! मला खात्री आहे मित्रांनो आपली माती ही वेगवेगळे खनिज, सेंद्रिय पदार्थ, हवा, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्म जीवाणू चे मिश्रण म्हणजे आपली मायमाती होय. जी वनस्पती तसेच जीवनसृष्टी साठी महत्वाचा दुवा ठरते. आज जाणून घेऊयात माती विषयी खास लेख सुपिक मातीची महत्वाचं कार्ये काय आहे?. माती ची व्याख्या म्हणजे वनस्पती उगविण्याचे व वाढीचे एक माध्यम आहे.माती ही खताला कंपोस्ट करणारी यंत्रणा होय.माती वातावरणात बदल घडवून आणते.व सूक्ष्मजीवांचे वसतीस्थान आहे ति आपली जमीन मानवी आरोग्याची काळजी घेताना विविध बाबींचा ज्या गतीने विचार होतो, तेवढय़ाच गतीने जी जमीन आपल्याला उत्पादन देते तिच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी विचार करायला हवा. नवनवीन पद्धतीने उत्पादन घेताना होणाऱ्या खताचा वापर व जमिनीच्या पोताकडे होत चाललेले दुर्लक्ष यातून जमिनीची उपजत क्षमता दिवसेंदिवस कमीच होत चालली आहे. मित्रांनो आपन आपल्या जमिनीतील सूक्ष्मजिवांचे प्रमान तपासले पाहिजेत व त्यानुसार कोणत्या पिकाला खताची किती मात्रा द्यावी ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नमस्कार मंडळी आजचा लेख माझ्या के व्ही के घातखेड ला समर्पित आहे व आपन हा वाचाल मला खात्री आहे मित्रांनो आपली माती ही वेगवेगळे खनिज, सेंद्रिय पदार्थ, हवा, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्म जीवाणू चे मिश्रण म्हणजे आपली मायमाती होय. जी वनस्पती तसेच जीवनसृष्टी साठी महत्वाचा दुवा ठरते. आज जाणून घेऊयात माती विषयी खास लेख सुपिक मातीची महत्वाचं कार्ये काय आहे. माती ची व्याख्या म्हणजे वनस्पती उगविण्याचे व वाढीचे एक माध्यम आहे.माती ही खताला कंपोस्ट करणारी यंत्रणा होय.माती वातावरणात बदल घडवून आणते.व सूक्ष्मजीवांचे वसतीस्थान आहे ति आपली जमीन मानवी आरोग्याची काळजी घेताना विविध बाबींचा ज्या गतीने विचार होतो, तेवढय़ाच गतीने जी जमीन आपल्याला उत्पादन देते तिच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी विचार करायला हवा. नवनवीन पद्धतीने उत्पादन घेताना होणाऱ्या खताचा वापर व जमिनीच्या पोताकडे होत चाललेले दुर्लक्ष यातून जमिनीची उपजत क्षमता दिवसेंदिवस कमीच होत चालली आहे. मित्रांनो आपन आपल्या जमिनीतील सूक्ष्मजिवांचे प्रमान तपासले पाहिजेत व त्यानुसार कोणत्या पिकाला खताची किती मात्रा द्यावी याचे ज्ञान आपन मातीपरीक्षण या माध्यमा...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नमस्कार मंडळी माझे उद्दिष्ट एकच की आपल्या जमिनींचे योग्य व्यवस्थापन करणे यासाठी मि mission agriculture soil information हे माझ्या शेतकरी बांधवांना माहिती पोहचवण्यासाठी एक छोटा प्रयत्न आहे. कर्ब वाढवण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात ? कोणत्याही वनस्पती अगर प्राणिजन्य पदार्थ कुजतो व त्याचे खत होते. तर सेंद्रिय कर्ब वाढीसाठी फक्त शेणच का उपयुक्त धरायचं ? शेती मधला पाला तणकट अगर प्राण्यांनी तयार केलेला कोणताही पदार्थ हा खतासाठी योग्य आहे का?. माझ्या पुढे असा प्रश्न पडायचा शेणाचे कुजून खत होते , पण पाळापाचोळ्याचे खत कसे काय होते. म्हणजे निसर्गाने काही सजीवांना हे काम वाटुन दिलेले आहे. कुजण्याची प्रक्रिया म्हणजे हे सजीव तो पदार्थ खातात. त्यांची विष्ठा व मृत शरीरे म्हणजे तपकिरी रंगाची भुकटीसारखा दिसणारा पदार्थ ज्याला आपण शेणखत किंवा कंपोस्ट असे म्हणतो.आमच्या सारख्या शेतकरी वर्गाची पालापाचोळ्यापेक्षा शेणखतावर जास्त विश्वासआहे. शुद्ध शेणापासून तयार झालेले खत म्हणजे सर्वांत उ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी काय करावे? कोणताही वनस्पती अगर प्राणिजन्य पदार्थ कुजतो व त्याचे खत होते. तर सेंद्रिय कर्ब वाढीसाठी फक्त शेणच का उपयुक्त धरायचं ? वनस्पती अगर प्राण्यांनी तयार केलेला कोणताही पदार्थ हा खतासाठी योग्य आहे असा एक पायाभूत नियम यातून तयार झाला. पूर्वी माझ्या पुढे असा प्रशन पडायचा शेणाचे कुजून खत होते , पण पाळापाचोळ्याचे खत कसे काय होते. म्हणजे निसर्गात काही सजीवांना हे काम दिलेले आहे. कुजण्याची प्रक्रिया म्हणजे हे सजीव तो पदार्थ खातात. त्यांची विष्ठा व मृत शरीरे म्हणजे तपकिरी रंगाची भुकटीसारखा दिसणारा पदार्थ ज्याला आपण शेणखत किंवा कंपोस्ट असे म्हणतो.आमच्या सारख्या शेतकरी वर्गाची पालापाचोळ्यापेक्षा शेणखतावर जास्त भक्ती आहे. शुद्ध शेणापासून तयार झालेले खत म्हणजे सर्वांत उत्तम खत आहे . पालापाचोळ्यापासून तयार झालेले कंपोस्ट खत म्हणजे दुय्यम दर्जाचे अशी एक मानसिकता तयार झाली आहे. शेणाचा मूळ स्रोत वनस्पतीच आहे. कोणताही वनस्पती किंवा प्राणिजन्य पदार्थ ...
शेती नाही माती हायटेक बनवायची आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*"शेती नाही माती हायटेक बनवायची आहे"* नमस्कार मंडळी हा लेख आपन वाचाल अशी मला खात्री आहे.प्रथम आपल्याला शेती हायटेक नाही तर माती हायटेक बनवायची आहे हे लक्षात घ्या त्या साठी शेती मध्ये सेंद्रिय कर्ब महत्वाचे आहे. जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत होण्यास मदत होते. जमिनीमध्ये कार्बन आणि नत्र यांचे योग्य प्रमाण ठेवला जातो. सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या सुपीकतेला बळकट करणारा महत्त्वाचा घटक आहे. मातीचे आरोग्य मूल्यमापन करण्यासाठी कार्बन संबंधित विशिष्ट बेंचमार्क वापरले जातात. त्यात कार्बन डायऑक्साईडचे मुक्त होणे, ह्युमसची पातळी, सूक्ष्मजीव चयापचय या क्रिया महत्त्वाच्या मानल्या जातात. अजैविक आणि जैविक अशा दोन प्रकारांत सेंद्रिय कर्ब हा मातीत उपलब्ध होतो. अजैविक कर्ब हा खनिज स्वरूपात आढळतो. किंवा वातावरणातील कार्बनडाय आॉक्साईडसोबत मातीतील खनिजांची जी अभिक्रिया होते, त्या प्रक्रियेत आढळतो. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे मातीच्या वरच्या स्तरात अधिक असते. वाळवंटी भागात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नमस्कार मंडळी आता पाहू शेती ची मुळ समस्या समजून घेऊ बरेच शेतकरी बोलत असतात आमच्या भागात पिकांचे उत्पादन कमी झाले बुरशी व किडि चां प्रादुर्भाव आहे कोणतेही बुरशीनाशक व किटकनाशक मारा!काही फरकच पडत नाहीं, आपल्या भागातून मिरची चा विषयच संपला”. हे बोलणेे ऐकल्या नंतर असे कळले कि काही पीक जसे मिरची ही रोगामुळे गेलीअसते तर कुठल्या तरी किटकनाशकाने ठिक झालेच असते मुळ समस्या पिकाची नाहीं, मातीची आहे, तिचा कस ( कर्ब) कमी झाला. किती कमी झाला असेल हा पाहू! सुपिक जमिनीचा सेंद्रिय कर्ब २% असतो, तर वाळवंटात तो ०.५ % म्हणजे अर्धा टक्का असतो तर मग आपल्या जमिनीचा किमान यापेक्षा जास्तच असायला हवा पण दुर्दैवाने वस्तुस्थिती अत्यंत भयानक आहे कि आपल्या बागायती जमिनीचा सरासरी सेंद्रिय कर्ब ०.३ % म्हणजे वाळवंटापेक्षा दुप्पटीने निकस जमीन झाली आहे.आपन पिकवण्याची कसरत करत आहोत. भरघोस उत्पादनाची आस लावून बसलाय परिणाम असा की कमजोर मातेच्या पोटी अशक्त व अपंग बाळ जन्माला येते, त्याप्रमाने कोणतेहि पिक लावा, रोग आपल्याच नशिबी आले आहे रोग कमी यावे व अनुकूल वातावरण मिळावे, याकरिता शेतकरी हायटेक टेक्नॉलॉजी वापरत...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*सापळा पिके व ओळख* नमस्कार मित्रांनो आज पाहू सापळा पिकं आपल्या मुख्य पिकामध्ये येणाऱ्या किडींपासून नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने किडींना संवेदनशील किंवा जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत घेतले जाते, त्यामुळे त्या पिकाकडे कीड आकर्षित होते आणि पर्यायाने मुख्य पिकाचे संरक्षण होते, अशा पिकांना ’सापळा पिके' म्हणतात. आता ते महत्वाचं का आहे?सापळा पिकांमुळे मुख्य पिक सुरक्षित राहुन हे गौण पिक किडींद्वारे खाउन टाकल्या जाते. बऱ्याचदा किडीस अधिक प्रमाणात बळी पडणारे एखादे पीक अल्पशा क्षेत्रावर मुख्य पिकापूर्वी घेतल्यास त्याकडे मोठ्या प्रमाणावर किडींना आकर्षून त्यांचे नियंत्रण करता येते.सापळा पीक किडींना आकर्षित करणारे असावे. मुख्य पिकाच्या शेतातील कालावधीत सुरवातीपासून ते अखेरपर्यंत किडींना आकर्षित करणारे असावे. सापळा पिकावरील किडींची संख्या खूप वाढल्यास ते उपटून टाकावे किंवा कीटकनाशकाची फवारणी करावी. सापळा पिकावरील किडींचे अंडीपुंज व किडी गोळा करून नष्ट कराव्यात. काही सापळा पिकांच्या विक्रीतून अधिकचे उत्पन्न मिळू शकते. त्याचाही विचार व्हावा. सापळा पिकाची लागवड करताना त्यांच...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नमस्कार मंडळी वाचाल तर वाचाल थोडं विश्लेषण करु शेणखतावर शेती साठी शेणखत का आहे महत्वाचे ? शेणखताची परीभाषा काय आहे? तत्पूर्वी शेती साठी शेणखत हा अन्न निर्माण करणारी यंत्रणा आहे.हे लक्षात आले कि सर्वच लक्षात येईल.मित्रहो नियमित शेणंखत वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होतात. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती तसेच वहनदेखील चांगल्याप्रकारे होते. बरेचसे शेतकरी शेतात शेणखत अगदी सहजपणे मिसळून निवांत राहतात. परंतु शेणखताबरोबरच इतर स्रोतांपासून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचा देखील वापर करावा लागतो. शेणखत हे जमिनीच्या आरोग्यासाठी एक प्रकारे पूरक म्हणून कार्य करते.शेणखतामधून अन्नद्रव्यांचे मिळणारे प्रमाण रासायनिक खतांच्या तुलनेत फारच अत्यल्प असते. परंतु सेंद्रिय पदार्थांचा अंतर्भाव जास्त असल्यामुळे सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण जमिनीत तयार होते. परीनाम खुप चांगले दिसतात.त्यामुळे जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध करण्यास मदत करणारे जिवाणू जसे ऍझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळवण्यास मदत क...