*आजची शेती आणि उद्याचा शेतकरी*
नमस्कार मित्रांनो मि मिलिंद जि गोदे शेती आणि माति च्या संदर्भात लेख लिहत असतो. आपन भविष्यात शेती कशी करु यावर विश्लेषण केले आहे.आपन वाचाल मला आशा आहे.आपली शेती आजची नाही ही आपल्या पुर्वजांनी दिलेली भेट म्हणजे आजची शेती! सुपिक मातीची देणं आपल्या साठी सोन्याचा भरलेला घडा म्हणजे आपली शेती!मि हे पुन्हा पुन्हा शेती चे गुणगान का केले असल?
कारण कुण्या कुण्या भागात जमिनीवर गवतही उगवत नाही या साठी तुम्हाला या क्षेत्राचे विचार सांगावे वाटतात.विषय मांडतोय आजची शेती ही आता पुर्वी सारखी रहालीच नाही.
पिकांना स्फुरद उपलब्ध करून देणार जीवाणु.....
*पिकाला स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणूचे महत्व.....मिलिंद जि गोदे.* नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आजचा विषय आहे सुक्ष्म जिवाणू चा स्फुरद हा नत्रा खालोखाल मातीसाठी अति महत्त्वाचा अन्नघटक आहे. त्याचा पुरवठा आपण सुपर फॉस्फेट मधून वेलींना करतो. परंतु ज्या जमिनीचा सामु अल्कधर्मीय आहे अशा जमिनीत वापरलेल्या स्फुरदाचा फार मोठा हिस्सा मातीच्या कणांवर स्थिर होतो व पिकांना उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे पुरेसे स्फुरद खत वापरूनही त्याचा परिणाम पीक वाढीवर अथवा फळधारणेवर, फळांच्या प्रतीवर दिसून येत नाही. अशा परिस्थितीत स्फुरद विरघळवणारे जिवाणू वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत रोपे तयार करताना मातीचे मिश्रण पिशवीत भरतेवेळी ५ ग्रॅम जिवाणूखत मिश्रणात टाकून एकत्र करावे. त्यामुळे रोपाला मूळे फुटण्यास व रोपे जलद वाढण्यास मदत होते. तसेच हे जिवाणूखत १५ ते २० ग्रॅम प्रत्येक रोपाला योग्य वेळी खड्ड्यात मूळाभोवती टाकावे. पिकांना डवरणीच्या वेळी हे जिवाणूखत कंपोस्ट खतात मिसळून झाडांच्या भोवती टाकावे. त्यामुळे हे जिवाणू झाडाच्या मूळांभोवती राहून मातीच्या कणा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा